Dehydration: डिहायड्रेशनमुळे येऊ शकतात चेहऱ्याशी संबंधित समस्या

Share

मुंबई: सुंदर दिसण्यासाठी लोक नानाविध प्रयत्न करत असतात. नव-नव्या उत्पादनांचा वापर करतात मात्र त्यानंतरही चेहऱ्यावरून डाग,पुटकुळ्या कमी होत नाहीत. याच कारणामुळे अधिकतर लोक त्रस्त असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की डिहायड्रेन त्वचेशी संबंधित समस्या निर्माण करू शकते.

डिहायड्रेशन पुरेसे पाणी न प्यायल्याने होते. यामुळे नकारात्मक परिणाम चेहऱ्यावर होतो. जर तुम्ही नियमितपणे ७ ते ८ ग्लास दररोज पाणी पित नसाल तर यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.

पिंपल्स आणि काळवंडलेली त्वचा

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तेलाचे प्रमाण वाढते यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळवंडल्यासारखी होते. डार्क सर्कल्स होण्याचे एक कारण डिहायड्रेशनही असू शकते.

डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी करा ही कामे

डिहायड्रेशनपासून बचावासाठी तुम्ही दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे. याशिवाय फळांचे सेवन केले पाहिजे. ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते.

Tags: Skin Care

Recent Posts

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

52 minutes ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

2 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

2 hours ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

2 hours ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

3 hours ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

3 hours ago