जबरदस्त प्लान: १०७ रूपयांमध्ये मिळतेय ३५ दिवसांची व्हॅलिडिटी, ३ जीबी डेटाही

Share

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड भारतात ग्राहकांना चांगला प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. नुकत्याच खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी आपले प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना मोबाईल सिम आऊटगोईंग व्हॅलिडिटी अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र अशा वेळेस बीएसएनएललकडे १०७ रूपयांचा प्रीपेड प्लान आहे जो ग्राहकांना सर्व्हिस व्हॅलिडिटी आणि अनेक फायदे देत आहे. जाणून घेऊया याचे डिटेल्स

सगळ्यात आधी म्हणजे बीएसएनएचा १०७ रूपयांचा प्लान ३५ दिवसांच्या सर्व्हिस व्हॅलिडिटीसह येतो. आता हा ग्राहकांसाठी सरप्राईज प्लान आहे. असे यासाठी कारण इतर सर्व खासगी दूरसंचार ऑपरेटर ३० दिवसांपेक्षा कमी सर्व्हिस व्हॅलिडिटीसह आपले बेस प्रीपेड प्लान ऑफर करत आहेत.

बीएसएनएल या प्लानसह डेटा बेनेफिटही देत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी या प्लानसोबत ३ जीबी डेटा आणि २०० मिनिटांचा व्हॉईस कॉलिंग देत आहे. दरम्यान, विशेष म्हणजे बीएसएनएल या प्लानसोबत कोणतेही एसएमएसचे फायदे देत नाही आहे. यात ३५ दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून अॅक्सेस जरूर मिळेल. या प्लानला तुम्ही फोन पे अथवा गुगल पेच्या माध्यमातून खरेदी करू शकता.

हा एक असा प्रीपेड प्लान आहे जो जबरदस्त आहे. जर तुमच्याकडे सेकंडरी सिम आहे आणि त्याला तुम्हाला अॅक्टिव्ह ठेवायचे आहे तर तुमच्यासाठी हा प्लान चांगला ठरू शकतो. दरम्यान, बीएसएनएलकडे ४जी नाही हे ही तुम्हाला समजावे लागेल. त्यामुळे सर्व्हिस क्वालिटी आणि ओव्हरऑल एक्सपिरियंसमध्ये तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो.

Tags: bsnl

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

11 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

45 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago