मुंबई: पावसाळा सुरू झाला. सर्वत्र पावसाच्या अगदी जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे उन्हाची काहिली कमी झाली आहे. लोकही या पावसात मजा-मस्ती करताना दिसत आहेत.
या मोसमात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरते. यामुळे डासांची पैदास होऊ लागते. दरम्यान, डास आणि अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोकाही तितकाच वाढतो.
पावसाळ्याच्या दिवसांत डास चावल्याने डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढते. पावसाळ्यातील हा एक सामान्य आजार आहे. डेंग्यू हे एक व्हायरल इन्फेक्शन असते ज्यामुळे ताप, अंगदुखीचा त्रास होतो.
डेंग्यूशिवाय डास चावल्याने चिकनगुनियाचा त्रासही होऊ शकतो. पावसाळ्याच्या दिवसांत मलेरियाची प्रकरणेही अनेक पाहायला मिळतात. या मोसमात खराब पाणी प्यायल्याने टायफॉईडचाही त्रास होऊ शकतो.
पावसाळ्यात घराजवळ पाणी तुंबणार नाही याची काळजी. पाणी तुंबणारी ठिकाणे स्वच्छ आणि कोरडी ठेवा.
पावसाळ्यात पाणी नेहमी उकळून तसेच गाळून प्या.
पौष्टिक आणि ताजे अन्न खा.
पुरेसे पाणी प्या.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…