कणकवली : कोकणातील जनतेने व मतदारांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून, मला खूप प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी माझ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचे व मतदारांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
मला अभिमान आहे की, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा जी, माननीय गृहमंत्री श्री अमित शहा जी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला.
हा विजय माझ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे. महायुतीचे सर्व नेते, निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जी प्रचंड मेहनत घेतली, त्याचमुळे माझा हा विजय झाला. भविष्यात मी कोकणाचा विकास नव्या उंचीवर नेण्यास वचनबद्ध असेन.
माझ्या विजयासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..
– आपला नारायण राणे
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…