मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात पुढे जायचे असते. जीवनाच्या वाटेवर आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. असे लोक आपली एकाग्रता भंग करण्याचे काम करतात. यामुळे काम उशिराने होते. अशा लोकांपासून दूर राहिलेलेच बरे. जीवनात पुढे जायचे असेल तर अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.
सगळ्यात आधी अशा लोकांना ओळखा जे तुमच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. जे लोक बडबड करतात, प्रत्येक कामात दखलअंदाजी देतात तसेच नकारात्मक टीका करतात.
जर तुम्हाला सातत्याने कोणी त्रास देत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा की त्यांची वागणूक तुम्हाला त्रासदायक ठरत आहे ते. शांत आणि विनम्र राहा.
जे लोक नेहमी दु:खी राहतात. त्यांच्यापासून दूर राहा. अशा लोकांना जीवनात ना स्वत:ला खुश राहता येत ना इतरांना खुश ठेवता येत.
मतलबी तसेच लालची लोकांपासून स्वत:ला जितके दूर ठेवता येईल तितके ठेवा. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. हे लोक नात्याचा वापर करतात.
ज्या व्यक्तीच्या मनात छळ-कपटाची भावना असेल अशा लोकांपासून दूर राहिलेले नेहमीच चांगले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…