मुंबई: संपूर्ण देशभरात उष्णतेची मोठी लाट आली आहे. कडक उन्हामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे सर्वच लोक त्रस्त झाले आहेत. उन्हामुळे लोकांना उष्णतेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. बरेचजण ड्रिहायड्रेशनचे बळी पडत आहेत. अशातच एका रिपोर्टनुसार उन्हामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. या कॅन्सरला मेलानोमा कॅन्सर असेही म्हणतात. हा कॅन्सर शरीराच्या त्या अंगांमध्ये जास्त असतो ज्यावर सूर्याची किरणे पडतात.
कॅन्सर तज्ञांच्या मते कडक उन्हापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. अधिकाधिक स्वत:ला हायड्रेट कसे ठेवता येईल याची काळजी घेतली पाहिजे. सोबतच दुपारी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत प्रयत्न करा की उन्हात निघणार नाही.
डॉक्टरांच्या माहितीनुसार कडक उन्हामुळे सकाळी ७ ते ९ दरम्यान घराबाहेर पडा. या दरम्यान व्हिटामिन डी मिळते. यानंतर जे ऊन असते ते नुकसानकारक असते. यामुळे शरीरास अधिक नुकसान होते.
सूर्यापासून निघणारी अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. सोबतच ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री तसेच रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना स्किन कॅन्सरचा धोका अधिक असते. दरम्यान, भारतात दुसऱ्या देशांच्या तुलनेने स्किन कॅन्सरचा धोका कमी असतो. गोऱ्या लोकांना स्किन कॅन्सरचा धोका जास्त असतो.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…