मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा आज जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच डोळे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दुपारच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहेत. दरम्यान, तारखा जाहीर होण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीमधील (MVA) जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभेसाठी सर्व राजकीय पक्ष (Political Parties) कंबर कसून तयारी करत आहेत. मात्र, आता निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असातानाही मविआमध्ये जागावाटपावरुन धुसफूसच सुरु आहे.
मविआचे काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गट (Thackeray Group) दोन जागांवर आग्रही आहेत. सांगली (Sangli) आणि रामेटक (Ramtek) या दोन जागांवरील तिढा कायम आहे. या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. या जागांवरती काल चर्चा झाली होती, मात्र मार्ग निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा यावर चर्चा होणार आहे.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…