मुंबई: पपई आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पपईमध्ये फायबर, व्हिटामिन सी आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. डाळिंबामध्येही व्हिटामिन सी सह अनेक पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. आता सवाल असा आहे की दोन्ही एकत्र खाऊ शकतो का?
पपई आणि डाळिंब एकत्र खाल्ल्याने शरीरास खूप फायदे मिळतात. सोबतच यामुळे अनेक आजारांपासून रोखता येते. ही दोन्ही फळे अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर रोखतात. सोबतच रक्तातील पेशी वाढवतात. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. अॅनिमियासारख्या आजारांपासून बचाव करतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोबतच बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाची समस्या दूर होते.
पपई आणि डाळिंब दोन्ही फळे शरीरात मल्टिव्हिटामिनप्रमाणे काम करतात. पपईमध्ये व्हिटामिन ए, बी, सी असते. तर डाळिंबामध्ये व्हिटामिन सी, ई, थियामिन, रायबोफ्लेविन आणि नियासिनने भरपूर असते. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनने भरलेली तत्वे असतात. तर डाळिंबामध्ये एलेगिटॅनिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे खाल्ल्याने शरीराची सूज कमी होते.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…