आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

Share

मुंबई: उपवास करणे हे केवळ अध्यात्मिकरित्या नव्हे तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. हिंदू धर्मात तर वर्षभर कोणते ना कोणते उपवास सुरूच असतात. याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मेडिकल सायन्समध्ये तर इंटरमिटेंट फास्टिंगबाबत अनेक रिसर्च सुरू असतात. अनेक आरोग्य तज्ञांच्या मते तर उपवास हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यांच्या मते दर दिवसाच्या खाण्यामध्ये जास्त गॅप नव्हे तर आठवड्यातून एक दिवस उपवास केल्यास अनेक फायदे होतात.

आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचा परिणाम

जेव्हा तुम्ही आठवड्यातून एक दिवस उपवास करता आणि २४ तास काही ात नाही तेव्हा आपले शरीर बॉडीमध्ये जमा असलेले फॅट वापरते. या दरम्यान, कॅलरी असलेले पदार्थ खाऊ नये. तुम्ही पाणी पिऊ शकता. तुम्ही कॅलरी नसलेले कोल्ड ड्रिंक घेऊ शकता. अनेक रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की असे केल्याने वेट लॉस होतो. तसेच मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर हृदयाच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर आहे.

उपवास केल्याने कमी होऊ शकते वजन

आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. दरम्यान, यासाठीची योग्य पद्धत माहिती पाहिजे. उपवासादरम्यान लोक बटाटा अथवा फ्रुट्स हे अधिक कॅलरीज असलेले पदार्थ खातात. तसेच एक्सरसाईजही करत नाहीत. यामुळे त्यांना अधिक फायदा होत नाही.

उपवासाचे हे ही फायदे

२४ तासच्या उपवासाबाबत रिसर्च सांगतात की यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. प्राण्यांवर झालेल्या रिसर्चमध्ये असेही समोर आले की यामुळे कॅन्सरपासूनही बचाव होतो.

कोणी उपवास करू नये

डायबिटीजचे रुग्ण, प्रेग्नंट महिला तसेच काही आजार असलेल्या लोकांनी उपवास करू नये.

Tags: fast

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

13 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

56 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

58 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago