Tips: तुम्हाला प्रत्येक कामात यशस्वी करतील या ३ सवयी

Share

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी माणसांमधील अशा काही सवयींचे वर्णन केले आहे ज्या असल्यास ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. यासोबतच या सवयी असलेल्या व्यक्ती जे कार्य करतात त्यात ते यशस्वी होतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की मनुष्यामध्ये धनसंचय करण्याची सवय जरूर असली पाहिजे. जी व्यक्ती पैशांची बचत करत नाही ती व्यक्ती कठीण काळात अधिक समस्येने घेरली जाते.

तर चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती हिशोबाने धनसंचय करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. तसेच आपल्या ध्येयाबद्दल कोणासमोरच कधीही वाच्यता केली गेली नाही पाहिजे. जर कोणाला अशी सवय असेल तर ती व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही.

आचार्य चाणक्य सांगतात की माणसाने नेहमी कामात मेहनती असले पाहिजे. आळस त्या व्यक्ती अयशस्वीतेच्या दिशेने घेऊन जातो. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती मेहनतीच्या बळावर पुढे जाते ती व्यक्ती प्रत्येक कामात यशस्वी होते.

Tags: daily life

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

29 minutes ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

36 minutes ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

43 minutes ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

57 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

1 hour ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago