मुंबई: आजच्या वेगवान लाईफस्टाईलमध्ये स्वत:ला हेल्दी आणि फिट राखणे खरंच आव्हानात्मक आहे. वेळेच्या अभावामुळे अनेकदा एक्सरसाईज अथवा योगा करता येत नाही. अशातच अनेक लोक विविध पद्धती शोधून काढतात. आरोग्य चांगले राहावे यासाठी डाएटिंगच्याही अनेक पद्धतीही शोधून काढतात.
तज्ञ म्हणतात की जर दिवसाची सुरूवात खजूराने केली तर तुम्ही नेहमी फिट राहाल. खजुरामध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे कॅन्सरसारखे आजार दूर राहतात. हृदयाच्या आरोग्यासाठी खजूर चांगले मानले जाते. याच्या वापराने बद्धकोष्ठता, मेटाबॉलिज्म, वजनासारख्या समस्या येतात. जाणून घ्या खजूर खाण्याची योग्य वेळ आणि याचे फायदे.
खजूर हे असे फळ आहे. यात अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते. आर्यन, फोलेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटामिन बी ६ सारखी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे अनेक प्रकारचे आजार दूर होतात.
खजुरामध्ये फ्रुक्टोज आढळते. जर रिकाम्या पोटी खजूराचे सेवन करता तर पोट खराब होऊ शकते. भरलेल्या पोटाने खजूर खाणेही चांगले नसते. कारण जेवण जेवल्यानंतर पोट भरलेले राहते आणि खजुरामध्ये आढळणारे फायबर पाचन क्रियाची समस्या वाढू शकते. यामुळे सूजेचा त्रास होऊ शकतो.
खजूर तुम्ही ब्रेकफास्टमध्ये अथवा दिवसभर कधीही खाऊ शकता. सकाळी-सकाळी खजूर खाल्ल्याने एनर्जी मिळते. यामुळे आतड्यामधील किडे मरून जाऊ शकतात.सकाळी खजूर खाल्ल्याने शरीराच्या काही भागांची सफाई चांगल्या पद्धतीने होते. हृदय आणि लिव्हरचे आरोग्य सुधारते. खजुरामध्ये आढळले जाणारे अँटीऑक्सिडंट चेहऱ्याची चमक वाढते तसेच केसांचे वयही वाढते. तसेच अनेक फायदेही मिळतात.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…