मुंबई:एअरटेल(airtel) टेलिकॉम कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान बाजारात आणत असते. ग्राहकांच्या गरजेनुसार हे रिचार्ज प्लान आखलेले असतात. काही ग्राहकांना डेटाची अधिक गरज असते तर काहींना लिमिटेड डेटासोबत कॉलिंगची सोय हवी असते.
ग्राहकांच्या या विविध गरजा लक्षात घेता त्यानुसार वेगवेगळे रिचार्ज प्लान कंपनी बाजारात आणत असते. त्यामुळे मोबाईल धारकांनाही आपल्या गरजेनुसार रिचार्ज प्लान निवडता येतो.
एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी १९९ रूपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. यात ३० दिवसांची व्हॅलिडिटी ग्राहकांना दिली जाते.
डेटा लिमिट संपल्यानंतर ५०P/MBच्या दरानेही चार्ज केले जाते. संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३ जीबी डेटा दिला जातो.
जर तुम्हाला आणखी डेटा हवा असेल तर तुम्ही वाऊचर खरेदी करू शकता. अनलिमिटेड कॉल्सही ग्राहकांना यामध्ये मिळतात.
या प्रीपेड प्लानसोबत ५ रूपयांचा टॉकटाईमही दिला जातो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएसही मिळतात.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…