नवी मुंबई :समान काम समान वेतन या मागणीसाठी नवी मुंबई महानगर पालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समाज समता संघटना यांच्या नेतृत्वाखाली गेली ७ दिवसापासून आझाद मैदान येथे सुरू असलेले आंदोलन नंतर आता थेट १मे कामगार दिनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला असल्याचे समाज समता संघटनेचे मंगेश लाड यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावे या मागणीसाठी समाज समता संघटनेतर्फे आझाद मैदानात येथे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी नगर विकास विभाग सचिवा सोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यामुळे अखेर येथे एक मे कामगार दिन रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा नेणार असल्याचे मंगेश लाड यांनी सांगितले आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…