Sleep: वयाच्या हिशेबाने किती तास झोप आहे गरजेची? घ्या जाणून

Share

मुंबई: धावपळीच्या या जगात लोकांना व्यवस्थित झोपही मिळत नाही आहे. अनेक तास मेहनत करूही तणाव काही पाठ सोडत नाही आहे. याचा सरळ परिणाम व्यक्तीच्या रात्रीच्या झोपेवर होत आहे. अनेकजण तणाव दूर करण्यासाी रात्रभर टीव्ही अथवा मोबाईलवर सिनेमा पाहत असतात. मात्र याचा थेट परिणाम झोपेवर होते.

त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर कमीत कमी ७ तासांची रात्रीची झोप गरजेची आहे. इतकंच नव्हे तर चांगल्या आरोग्यासाठी तसेच वाढीसाठी प्रत्येक वया्च्या व्यक्तीनुसार झोपेची गरजही बदलते अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या वयाच्या व्यक्तींना किती झोप गरजेची आहे ते

४ ते १२ महिन्याच्या मुलांना कमीत कमी १२ ते १६ तास झोप गरजेची आहे.
१ ते २ वर्षे वयाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
३ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी ९ ते १२ तास झोप गरजेची आहे.
जेव्हा मुले टीनएजमध्ये जातात तेव्बा ८ ते १० तास झोप गरजेची आहे.
वयाच्या १८ वर्षानंतर कमीत कमी ७ तास झोप गरजेची आहे.
तर ६० वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना ७ ते ८ तास झोप गरजेची आहे.

Tags: healthsleep

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

40 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 hour ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago