मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तनाचा परिणाम मेषपासून ते मीन रास या १२ राशींवर पजत असतो. दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे आधी सूर्य आणि शुक्र ग्रहाने आपले राशी परिवर्तन केले आहे. असे मानले जाते कूी सूर्य आणि शुक्राची स्थिती मजबूत असेल तर प्रेम,नाते आणि वैवाहिक जीवनात मधुरता येते. १४ फेब्रुवारीआधी शुक्र आणि सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी हा व्हॅलेंटाईन डे खूप स्पेशल असणार आहे. जाणून घेऊया या ५ राशींबद्दल…
प्रेमसंबंधात मधुरता येईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. जोडीदाराकडून मानसिक सपोर्ट मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहील.
नात्यात गोडवा येईल. सिंगल असणाऱ्यांची खास व्यक्तीशी भेट होईल. लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण मिळतील. नात्यातील गैरसमज दूर होती.
वैवाहिक जीवन आनंदमय राहील. नात्यातील जवळीक वाढेल. जोडीदारासोबत भावना शेअर कराल. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी शुभ दिन आहे.
जोडीदारासोबत डिनरचा प्लान बनवा. जोडीदारासोबत क्वालिटी टाईम घालवाल. सोबत मिळून स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित राहाल. नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…