मुंबई : अटल सेतूचे (Atal Setu) १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईचा प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांवर आला आहे. हा सेतू सुरु झाल्यापासून लोकांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. अनेकजण केवळ फेरफटका मारायला अटल सेतूवर जातात आणि त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे अटल सेतूवर प्रवास करण्यासाठी अधिकाधिक लोक उत्सुक बनत चालले आहेत.
अटल सेतूवर वाहन थांबवून सेल्फी काढण्याची परवानगी नसल्यामुळे असे सेल्फी काढणार्यांकडून चांगलाच दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसांत या सेतूवरुन ३ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. यामधून तब्बल ६ कोटी रुपये टोलवसुली झाली आहे. येत्या काळात अटल सेतूवर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…