सफरचंद, संत्रे, केळे या सर्वांना मात देते हे छोटेसे फळ, वाचल्यावर आजच कराल खाण्यास सुरूवात

Share

मुंबई: फळे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहेत हे आपण सारेच जाणतो. यासाठी तज्ञही सांगतात की कमीत कमी २ ते ३ फळांचे सेवन दररोज केले पाहिजे. मात्र बरेच जण काही ठराविक फळेच खातात जसे सफरचंद, संत्री अथवा केळी. मात्र आरोग्य तज्ञांच्या मते निळ्या रंगाचे हे छोटेसे फळ जगातील बेस्ट फ्रुटपैकी एक आहे. याला ब्लूबेरी असे म्हटले जाते.

ब्लूबेरी केवळ खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही आहे तर हृदयाच्या आरोग्यापासून ते कँसर तसेच स्ट्रोकचा धोकाही कमी करतात. जाणून घेऊया ब्लू बेरीचे फायदे

अँटी ऑक्सिडंट भरपूर

ब्लू बेरीमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. खासकरून यात अँथोसायनिनसारखे फ्लॅवेनाईड्स असतात जे शरारीला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. हे अँटी ऑक्सिडंट्स पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. यामुळे कँन्सर तसेच हार्टच्या आजारांचा धोका कमी होतो.

हृदय अॅक्टिव्ह ठेवतात.

ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्यांच्या इन्फ्लामेंटरी गुणांसह सूज कमी करणे तसेच ब्लड फ्लोमध्ये सुधारण्याचे काम करत हेल्दी हार्ट बनवण्याचे काम करतात. ब्लू बेरीच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशर कमी करणे तसेच एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी कऱण्यास मदत होते.

चांगल्या पाचनासाठी फायदेशीर

ब्लू बेरी डाएटरी फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. जे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ देत नाही. तसेच पाचनसंस्थेला सुधारतो. याशिवाय पोटासंबंधीचे आजार दूर होण्यास मदत होते.

ब्लू बेरीमध्ये आढळणारे अँटी ऑक्सिडंट ल्यूटिन आणि जॅक्सेन्थिन वयाशी संबंधित डोळ्यांचे आरोग्य, मोतिबिंदूपासून बचाव तसेच डोळ्यांच्या आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतात.

Tags: fruitshealth

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago