नाशिक : सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या माध्यमातून नंदुरबार ते मुंबई मंत्रालय असा आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी पायी बिराट मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा ७ डिसेंबर २०२३ पासून नंदुरबार या ठिकाणाहून पायी निघाला. मोर्चाचे आयोजन जरी राजकीय हेतून झाले असले तरी त्यामध्ये सहभागी असलेला जनजाती समूहाची सेवा करण्याच्या हेतूने १७ डिसेंबर रोजी हा मोर्चा आडगाव नाशिक येथे आला. या मोर्चातील पायी चालणाऱ्या जनजाती बांधवांची प्रकृती खराब झाली. असे समजतात राष्ट्रीय विकास मंडळ, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद व्यासपीठ व अनामिक या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळेस ४ हजार पेक्षा जास्त जनजाती बांधवांची आरोग्य तपासणी केली. त्यांना गोळ्या, औषधे व जखमेवर मलम पट्टी करण्यात आली.यावेळी- योगेश शिंदे, सह प्रमुख अनिल पाटील, अनामिक चे महेंद्र भोये, विजय रणपीसे, अनुलोम चे दत्ता मिसाळ, अमोल गायकवाड व आयुर्वेद सेवासंघ चे डॉ. रश्मी भुरे, डॉ. सोनल ठाकरे, शुभदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…