वांगझोऊ: आशिया चषकाच्या(asian games) चौथ्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. २५ मीटर एअर पिस्तुल टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मनु भाकर, इशा सिंह आणि रिदम सांगवानच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. भारतासाठी बुधवारी शूटिंगमध्ये आलेले हे दुसरे पदक आहे.
भारताच्या खिशात आतापर्यंत ४ सुवर्णपदकांची कमाई झाली आहे. आता भारताचे शूटिंगमध्ये शानदार प्रदर्शन कायम राहिले तर पदकतालिकेत भारत टॉप ५मध्ये पोहोचेल.
दुसरीकडे भारताला ५० मीटर रायफल इव्हेंट प्रकारात सिल्व्हर मेडल मिळाले आहे. भारताने या इव्हेंटमध्ये दुसरे स्थान मिळवले. चीनने गोल्ड मेडल मिळाले आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…