रिटायर व्हा, आता वय झालंय, सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना सल्ला

Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) भले २०२४मध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाची आघाडी I.N.D.I.A मध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मात्र त्यांचे घनिष्ठ मित्र आणि उद्योगपती सायरस पुनावालाने त्यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारताचे लसीकरणाचचे सम्राट म्हटले जाणारे सायरस पुनावला यांनी मीडियाशी बोलताना चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्त्रोचे कौतुक केले.

यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याबद्दल सवाल केले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवार खूप हुशार व्यक्ती आहेत. ते देशाचे मोठी सेवा करू शकत होते. पुनावाला पुढे म्हणाले, आता त्यांचे वय झाले आहे त्यांनी आता निवृत्त झाले पाहिजे.

सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पुनावाला मीडियाशी संवाद साधत होते. एकाएकी जेव्हा एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याबाबत त्यांना सवाल केला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले, त्यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली होती. जी त्यांनी गमावली. ते एक बुद्धिमान व्यक्ती आहेत ते राष्ट्राची सेवा करू शकत होते. आता त्यांचे वय झाले आहे. त्यांनी आता सेवानिवृत्ती घेतली पाहिजे.

राजकारणात सहा दशकांपेक्षा अधिक वर्षे काम करणाऱ्या शरद पवार यांना गेल्या महिन्यात पुतणे अजित पवार यांच्या टीकेवर त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्यास मनाई केली होती.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

6 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

21 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago