मलेशियात चार्टर विमानाला अपघात, १० जणांचा मृत्यू

Share

क्वालांलपूर: मलेशियामध्ये (malaysia) गुरूवारी खाजगी विमानाला (private aeroplane) अपघात झाल्याने १० लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात (accident) विमान उतरत असताना एलमिना टाऊनशिपच्या जवळ झाला. या विमानात २ क्रू मेंबर आणि ६ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचाही मृत्यू झाला.

मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानुसार हे विमान लँगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुल्तान अब्दुल अजीज शाह विमानतळाच्या दिशेने जात होते.या अपघाताआधी विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी असलेला संपर्क तुटला. हे विमान रस्त्यावर उतरत असताना एका कार आणि बाईटकला त्याची टक्कर बसली. सिव्हिल एव्हिएनशन ऑथॉरिटीच्या

इर्मजन्सी कॉल मिळाला नाही

सेलांगोरचे पोलीस चीफ हुसैन ओमार खान यांनी सांगितले की विमान उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. पायलटकडून कोणताही इर्मजन्सी सिग्नल देण्यात आला नव्हता. विमान वाहतूक विभागाचे अधिकारी नोराजमान यांनी सांगितले की पायलटने २ वाजून ४७ मिनिटांनी एअर ट्राफिक कंट्रोल टॉवरशी संपर्क केला होता. त्याला २ वाजून ४८ मिनिटाला विमान उतरवण्याची परवानगी देण्यात आली होती.

 

यानंतर विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही आणि २ वाजून ५१ मिनिटांनी विमानाच्या अपघातस्थळावरून धूर निघताना दिसला. हे विमान जेट व्हॅलेट कंपनी ऑपरेट करत होती. त

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

7 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

40 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago