मुंबई : भर पावसाळ्यात पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक सागर (Modak Sagar) तलाव २७ जुलैच्या रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे धरणातून ६००० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने ट्विट करत दिली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून धरणक्षेत्रातील पाण्याची आवक वाढत आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…