भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहर तसेच ग्रामीण भागामध्ये तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातून वाहणाऱ्या कामवारी नदी (Kamwari River) पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक गावांमधून पावसाचे पाणी शिरले आहे.
भिवंडी पारोळ मार्गावरील कांबा गावाच्या हद्दीत तलवली नाका येथे रस्त्यावर पाणी साचल्याने नागरीक जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. नदीनाका येथील कामवरी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर पाऊस पडल्यास धोका वाढू शकतो. रात्री पावसाचा जोर वाढल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…