मुंबई : नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी संसदेची इमारत स्वतःसाठी नाही बांधली. देशासाठीच बांधली आहे. पण एक ‘मातोश्री’ असताना ‘मातोश्री २’ महल बांधला आणि त्याच्या इंटेरिअरसाठी २५० कोटी रुपयांचा काळा पैसा खर्च केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करावी असा प्रस्ताव गेला असल्याचा खळबळजनक दावाही आमदार नितेश राणे यांनी केला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक ठाकरेंचे आमदार घड्याळ चिन्हावर लढविणार आहेत आणि त्याची तयारी संजय राऊत यांनी केल्याचे राणेंनी म्हटले आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…