नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला होता. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला होता. या विश्वचषकात ६ जुलै २०१९ मध्ये श्रीलंकाविरुद्ध साखळी सामन्यात रोहित शर्माने पाचवे शतक ठोकून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. रोहितच्या या विश्वविक्रमाला बुधवारी ३ वर्षे पूर्ण झाली.
दरम्यान, २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा नावाने कमालीची गोलंदाजी केली होती. या विश्वचषकात त्याने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध १४० धावा, इंग्लंडविरुद्ध १०२ धावांची खेळी, बांग्लादेशविरुद्ध १०४ धावा आणि श्रीलंकेविरुद्ध १०३ धावांची खेळी करत विश्वविक्रम रचला होता.
या कामगिरीसह रोहित शर्माने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकाराने २०१५ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ४ शतके झळकावली होती.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…