नवी दिल्ली – भारतात कोरोना रुग्णांची घटती संख्या दिलासा देणारी आहे. काल दिवसभरात देशात १ लाखांहून कमी कोरोना रुग्ण सापडले. गेल्या २४ तासात देशात ८३ हजार ८७६ नवे रुग्ण आढळले. तर ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
एका बाजुला नव्या रुग्णांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्याही कमी होत चालली आहे. सध्या देशात ११ लाख ८ हजार ९३८ सक्रीय रुग्ण आहेत.
देशातील मृतांची संख्या दोन दिवसांपूर्वीच ५ लाखांच्यावर गेली आहे. आतापर्यंत ५ लाख २ हजार ८७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ७.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…