नवी दिल्ली :भारतात होणाऱ्या एएफसी वुमेन्स एशियन कप इंडिया २०२२ स्पर्धेसाठी अनुभवी आणि गुणवान अशा महिला सामना अधिकाऱ्यांची (मॅच ऑफिशियल्स) नियुक्ती करण्यात आली आहे. यात रंजिता देवी टेकचाम (मुख्य पंच), फर्नांडिस उवेना (सहाय्यक) आणि रिबेलो मारिया पिएडाडे (तांत्रिक निरीक्षक) या तीन भारतीयांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी ३२ सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आशिया संयुक्त महासंघाशी (एएफसी) सलंग्न १५ संघटनांमधून १६ मुख्य आणि सहाय्यक पंचांची (रेफ्री) नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व सामना अधिकारी प्ले-ऑफसह स्पर्धेतील एकूण २९ सामन्यांत आपली भूमिका बजावतील.
‘फिफा’ महिला वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय उपखंडातील नऊ सामना अधिकाऱ्यांची निवड झाली होती. एएफसी वुमेन्स एशियन कप इंडिया स्पर्धा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान रंगणार आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…