बांगलादेश-श्रीलंकेसमोर सातत्य राखण्याचे आव्हान

Share

शारजा : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीमध्ये संडे स्पेशल (२४ ऑक्टोबर) दुसऱ्या लढतीत बांगलादेशची गाठ श्रीलंकेशी पडेल. पहिल्या फेरीचा अडथळा मुख्य ड्रॉमध्ये खेळत असलेल्या दोन्ही संघांसमोर सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे.

पहिल्या फेरीत तिन्ही सामने जिंकून श्रीलंकेने सुपर १२ फेरीत दिमाखात प्रवेश केला. बांगलादेशला दोन सामने जिंकता आले. त्यामुळे त्यांना त्यांच्या गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, स्कॉटलंडविरुद्धच्या अपयशी सलामीनंतर पुढील दोन्ही सामने जिंकत बांगलादेशने दमदार कमबॅक केले.

उभय संघांची टी-ट्वेन्टी प्रकारातील मागील पाच सामन्यांतील कामगिरी पाहता बांगलादेशकडे ३-२ अशी आघाडी आहे. त्यात मागील दोन विजयांचा समावेश आहे. बांगलादेश सलग तिसरा विजय नोंदवतो की, श्रीलंका त्यांना विजयापासून रोखतो, याची उत्सुकता आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago