कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्काराच्या अग्निडाहानंतर थंड झालेली राख झाडून गोळा करीत स्माशनभूमीतील बर्निंग स्टॅण्ड परिसर स्वच्छ करून स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या निर्मला भिमोरे यांनी स्मशान स्वच्छतेचा वसा जपला आहे.
कल्याणमधील निर्मला भिमोरे गेली २५ वर्षांपासून कल्याणमधील लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीत कुणी स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकत त्या स्माशनभूमी स्वच्छतेचे काम गेल्या करीत आहेत. कोव्हिड काळात स्माशनभूमीत जाण्याचे अनेकांनी टाळले असताना देखील निर्मला यांनी स्वच्छतेचा वसा कायम ठेवत स्माशनभूमी स्वच्छतेचे काम सुरू ठेवले आहे. पतीच्या आजारपणानंतर सुरू केलेले काम आजवर सुरूच ठेवले आहे. अशा कर्तुत्ववान निर्मला भीमोरे यांच्या कामाची दखल घेणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…