मुरबाड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय पंचायत राजचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सिद्धगडसाठी पुढाकार घेतला असून, शासकीय यंत्रणेला वेगाने कामे हाती घेण्याचा आदेश दिला आहे. येत्या २ जानेवारीच्या हुतात्मा दिनी रस्त्यासह काही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय मंत्री पाटील यांनी सिद्धगड स्मारकाचा विकास व तेथील सुविधांबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे आमदार किसन कथोरे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जि.प. सदस्य उल्हास बांगर, माजी उपसभापती दीपक खाटेघरे आदींसह वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…