मुंबई: देशभरात श्रीरामाचा जन्मोत्सव १७ एप्रिल २०२४ ला साजरी करत आहे. चैत्र नवरात्रीला नवमी तिथीला राजा दशरथ यांच्या घरी चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होते. यावेळेस भगवान विष्णूने रामाचे रूपातील ७वा अवतार घेतला.
राम नवीच्या अभिजीत मुहूर्तामध्ये श्रीरामांचे पूजन केले पाहिजे. अयोध्येत यावेळेस सूर्य तिलक असणार आहे. राम नवमीच्या दिवशी आठ प्रहर उपवास करण्याची पद्धत आहे. म्हणजेच भक्तांना सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत्या व्रताचे पालन केले पाहिजे. यामुळे शुभ फल प्राप्ती होते.
भगवान रामांनी कर्क लग्न दुपारी १२ वाजता जन्म घेतला होता. अशातच श्रीराम जन्मोत्सव अभिजित मुहूर्तामध्ये शुभ असते.
राम नवमी पुजेची वेळ – सकाळी ११.०३- दुपारी १.३८ वाजेपर्यंत
चैत्र शुक्ल नवमी तिथी सुरू – १६ एप्रिल २०२४, दुपारी १.२३
चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त – १७ एप्रिल २०२४ दुपारी ३.१४
खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण! मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते.…
संजयने का केलं बॅकआऊट? मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'वेलकम टू जंगल' (Welcome to jungle)…
शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा संजय राऊत व उबाठा वर हल्लाबोल मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर…
केजरीवालांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदींनी दिलं उत्तर पाटणा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यात पूर्णपणे मतदान…
मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला. अलिकडच्या काळात या आजाराची प्रकरणे कमी…
भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप यांमुळे उद्धव ठाकरे लंडनला पळणार नितेश राणे यांची जहरी टीका मुंबई…