नवी दिल्ली : संसदेचे आजपासून विशेष सत्र बोलावण्यात आले आहेत. चंद्रयान-३ ची यशस्वी मोहीम आणि त्यानंतर भारताने जी-२० समिटचे यजमानपद भूषवत जागतिक नेत्यांचे भारतामध्ये केलेले आदरातिथ्य यानंतर वातावरण सकारात्मक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता मागील ७५ वर्ष आणि पुढे भारताचा होणारा प्रवास यासाठी संसदेचे हे विशेष सत्र महत्त्वाचे ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नव्या संसद भवनामध्ये आता भविष्यातील अनेक मोठे निर्णय घेतले जाणार आहेत, असे म्हणताना हे अधिवेशन लहान असले तरी महत्त्वाचे असल्याचाही उल्लेख मोदींनी केला आहे. यावेळी विरोधकांकडूनही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…