मुंबई : गेल्या 25 वर्षात मुंबई महापालिकेत दीड लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आम्ही यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. महापालिकेत यशवंत जाधव, इकबाल सिंह चहल यांच्या रूपात सचिन वाझे बसले आहेत, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला.
”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा, तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही हे मुख्यमंत्र्यांनी काल 25 वर्षानंतर तरी स्वीकारले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने टीका करणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं. पण काल त्यांनी टीका केल्यामुळे आम्हाला भूमिका बदलावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं श्रेय उद्धव ठाकरे घेत आहेत, अशी टीका अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १९४६, चंद्र नक्षत्र रेवती. योग प्रीती. चंद्र राशी…
कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…
अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…
विश्वरंग: उमेश कुलकर्णी काही देशांत विद्यार्थी चळवळींनी देशातील राजकारण बदलून टाकले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले,…
KKR vs LSG: लखनौ विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला आली. कोलकातासाठी…
दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पेण (देवा पेरवी): पेण मधील साई भक्तांनी…