नवग्रहांपैकी राहु आणी केतु या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण यांचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो. यांचे रत्न हे राखाडी रंगाचे आहे. या दिवशी हा रंग वापरल्यास मानुस हा राहुपीड़ा,केतुपिडा तसेच कालसर्पपीड़ा या पासून मुक्त होऊंन मनुष्याचा क्रूर स्वभाव शांत होतो. व त्याच्या हातुन दान पुण्य होते तसेच आईचे व वडिलांचे माता पिता दोन्ही आनंदात राहतात.
![](http://prahaar.in/wp-content/uploads/2017/09/midco-ltd-300x225.jpg)