जिल्हा परिषद आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात होईल.
जिल्हा परिषद पहिला टप्पा – (१५ जि. प. व १६५ पं.स.) (१६ फेब्रुवारीला मतदान, निकाल २३ फेब्रुवारी)
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
जिल्हा परिषद दुसरा टप्पा – (११ जि. प. व ११८ पं.स.) (२१ फेब्रुवारीला मतदान, निकाल २३ फेब्रुवारी)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली