Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeकोलाजभाजपचा दक्षिण प्रवेश कठीणच!

भाजपचा दक्षिण प्रवेश कठीणच!

कर्नाटक विधानसभेत सत्ता मिळवून दक्षिणेचा मार्ग मोकळा करण्याचा भाजपचा डाव फिस्कटल्यानंतर तीन महिन्यांत पाठोपाठ अशा काही घटना घडू लागल्या आहेत की, भारतीय जनता पक्षाला दक्षिण प्रवेश मिळणे कठीण आहे, असे चित्र आहे. शत-प्रतिशत भाजप म्हणत उत्तरेपासून एकेक शिखरे पादाक्रांत केली तरी भाजपला दक्षिणेच्या प्रवेशाची किल्ली अजून सापडलेली नाही. एका चावीतून अनेक कुलपे उघडता येतील असे काही चमत्कार करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, पण कर्नाटकपाठोपाठ आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भाजपला शिरकाव करणे कठीण असल्याचे चित्र आहे.

दक्षिणेचे प्रवेशद्वार अशी कर्नाटकची ओळख आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. मोठे संख्याबळ असल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावाही भाजपने केला. पण बहुमत सिद्ध करता येत नसल्यामुळे पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहावे लागले. तरीही थोडय़ा सहानुभूतीसह सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा कर्नाटकातून मिळवेल, अशी अपेक्षा करता येईल. पण यापुढे त्यांची दक्षिण यात्रा कुठेही यशस्वी होण्याची शक्यता आजमितीस नाही.

आंध्र प्रदेशातून चंद्राबाबूंशी असलेल्या युतीचे वाटोळे झाल्यानंतर भाजपला तिथे नवा मित्र पक्ष जोडावा लागेल. तो मिळणे अर्थातच अशक्य आहे. काँग्रेस चंद्राबाबूंशी हातमिळवणी करून भाजपला शिरकाव करता येणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेणार याबाबत कोणतीही शंका नाही. चंद्राबाबूंनी काँग्रेसला हात दिला नाही तरी काँग्रेसला इथे मैदानात उतरावे लागेल. त्यामुळे तेलुगू देसमच्या विरोधी मतांचे विभाजन लीलया होऊन चंद्राबाबूंचा फायदा होईल, अशीच परिस्थिती आहे.

तेलंगणामध्येही तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा काहीच भरवसा नाही. त्यांची नेहमीच तळ्यात मळ्यात अशी अवस्था असते. ते नेमके कोणाबरोबर जातील याची शाश्वती नाही. पण कोणाबरोबरही गेले तरी जागावाटपात तडजोड न करता आपली नवीन प्रादेशिक अस्मिता जपत सर्व जागा आपल्याकडे राखण्याचा ते प्रयत्न करणार. तसा कर्नाटक निवडणुकीत त्यांनी भाजपला साथ देण्याचा पुसटसा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. त्यामुळे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वाने के. चंद्रशेखर राव भाजपला मदत करतील. अर्थात भाजपला त्याचा लाभ होणार नाही.

दक्षिणेतील राज्य म्हटले की, त्यामध्ये दादागिरी असते ती तामिळनाडूची. गेल्या पन्नास वर्षात इथल्या स्थानिक राष्ट्रीय पक्षांनी काँग्रेस आणि भाजप किंवा पूर्वीचा जनसंघ या कोणालाही इथे वासही घेऊ दिला नाही. द्रमुक, अद्रमुक या पक्षांभोवतीच इथले राजकारण आणि सत्ताकारण फिरत राहिले. इथल्या राजकारणावर परिणाम करणारा घटक असतो तो म्हणजे तमिळी चित्रपटसृष्टीचा. चित्रपटाशी संबंधितच लोक इथे नेते होतात. अभिनेते नेते होण्याची परंपरा इथली आहे. त्यामुळे एम. जी. रामचंद्रनपासून सुरू असलेली परंपरा गेल्या तीन दशकांत जे जयललिता आणि करुणानिधी यांच्याभोवती फिरत राहिली. इथे बाकीचे पक्ष चटणी कोशिंबिरीसारखेही दिसत नाहीत, तर केळीच्या पानावर द्रमुक आणि अद्रमुक सार भाताप्रमाणे अलग थांबतात आणि वेळ आली की एकत्र येत बाहेरच्या पायसमला रस्ता दाखवतात. परंतु २०१७ आणि २०१८ या दोन वर्षात तामिळनाडूला जोरदार धक्के बसले. २०१७ मध्ये जयललिता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले, तर याच वर्षी ऑगस्ट महिन्यात करुणानिधी यांचेही निधन झाले. तामिळनाडूच्या राजकारणातील महत्त्वाचे गड कोसळल्यामुळे आता हा नवा गड कोण सर करणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी अनेकजण तयार असतात. तमिळी राजकारणावर चित्रपटसृष्टीचा प्रभाव आहे हे लक्षात आल्यावर जयललिता यांची जागा भरून काढण्यासाठी तमिळ चित्रपटातील दोन दिग्गज उतरले. गेली अनेक वर्षे लांबून लांबून असलेल्या रजनीकांत यांनी थेट राजकारणात उडी घेतली आणि स्वत:चा पक्ष स्थापन केला. जयललितांनंतर तामिळनाडूच्या राजकारणाचा अविभाज्य भाग आपण असू असा त्यांनी देखावाही निर्माण केला. प्रसारमाध्यमांनी रजनीकांतची पसंती, त्याच्यावर होणारे विनोद आणि कोणतीच गोष्ट रजनीकांतला अशक्य नसल्याचे इतके बिंबवले की रजनी आता तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार अशा बातम्याही येऊ लागल्या. रजनीकांतच्या देशभरातील बिगर तमिळी चाहत्यांनी त्याची चांगलीच दखल घेतली आणि आपापल्या व्हॉटसअ‍ॅपवरून त्याचे मेसेजही फिरू लागले. फक्त हे मेसेज तामिळनाडूत कुठेच फिरत नव्हते आणि त्याची कोणी दखल घेत नव्हते. मीडिया आणि सोशल मीडियावर रजनीकांतला तामिळनाडूच्या भावी राजकीय पटलावरचा नायक केला असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळीच होती. या सगळ्यात भारतीय जनता पक्षाचा शिरकाव कसा करायचा याचीच विवंचना मोदी-शाह या जोडगोळीला लागून राहिली होती. त्यामुळे रजनीकांतशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न भाजपने केलाच. रजनीकांतने आपल्या स्टाईलने हे कमळ हवेत उडवले. रजनीकांत ओठावर सिगारेट ठेवण्यापूर्वी ती हवेत उडवतो तसेच. ते अजून हवेतच आहे.

हे कमळ रजनीच्या स्टाईलिश हातात येण्यापूर्वीच दक्षिणेतील आणखी एक सुपरस्टार कमल हसन राजकारणात उतरला. आपला नवा पक्ष स्थापन करण्यापूर्वीच कमल हसनने गाजावाजा भरपूर केला होता. त्यामुळे त्याच्या मुखातून कधी डावा विचार, तर कधी भगवा विचार बाहेर पडत होता. अशी लेफ्ट-राईट करत त्याने अखेर आपण राजकारणात उतरल्याचे चार महिन्यांपूर्वी जाहीर केले. कोणत्या राष्ट्रीय पक्षाबरोबर जाण्याचा विचारही न करता रजनीकांत पुढे आव्हान निर्माण करण्याची हवा त्याने केली. त्यामुळे भाजप आता नेमक्या कोणाला जवळ करणार रजनीकांत की कमल हसन अशा चर्चाना ऊत होता. अर्थात या चर्चाही भाजप समर्थकांकडून केल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. कारण दोघांनीही भगव्या राजकारणापासून दूर राहणार असे वेगवेगळ्या शब्दांत सांगितले होते. पण दोघांनी कधी एकत्र येण्याची तर कधी परस्पर लढण्याची भाषाही केली. रजनी आणि कमल हे दोघेही चर्चेत राहिले, त्यामुळे जयललिता, त्यांच्या वारसदार मंडळींचा सर्वाना विसर पडला.

द्रमुक नेते करुणानिधी यांचे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात निधन झाले. त्यामुळे आता तमिळी राजकारणात आपल्याला सहजपणे शिरकाव करता येईल याचा विश्वास भारतीय जनता पक्षाला पटला. त्यामुळेच १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क तमिळी कविता म्हटली. तमिळी बांधवांना खूश करण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला. पण तरीही दक्षिणेचे दार हे ताकद लावूनही भाजपसाठी सरकेल अशी चिन्हे नाहीत.

आज तिथली नेमकी काय परिस्थिती आहे आता पाहू. सगळ्यांनी रजनीकांतला डोक्यावर घेतला पण तामिळनाडूतील जनतेने बिलकूल नाही घेतला. तामिळनाडूच्या बाहेर रजनीच्या लोकप्रियतेचा डंका वाजला, पण तेवढा तामिळनाडूत नाही. अभिनेता म्हणून त्याला पहिली पसंती आहे, पण नेता म्हणून पसंती नाही. काय असावे याचे कारण? तर रजनीकांत हा मूळचा तमिळी नाही. तो महाराष्ट्रीय आहे. इथे तमिळी अस्मिता जागृत झालेली आहे आणि रजनीकांतला सत्तेपासून लांब ठेवण्याचा विचार करताना त्याला बाहेरचा ठरवला आहे. त्याचे मूळचे नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असे आहे. अशा मराठी माणसाला नाकारण्यासाठी तमिळींची लुंगी वर झालेली आहे. त्यामुळे रजनीकांतशी जवळीक करण्यासाठी आतूर झालेल्या भाजपला चांगलाच झटका बसला आहे. अचानक रजनीकांतपेक्षा कमल हसनचे पारडे जड झाले ते केवळ मूळचा तमिळी असल्यामुळे. असा विचार मराठी माणसाने केला असता, तर मुंबईत इतर भाषिक खासदार, आमदार यांची घुसखोरी झाली नसती. पण अशा परिस्थितीत भाजप दक्षिणेत पाय रोवण्यासाठी टेकू पाहते आहे, पण टाकेल तिथे पाय चिखलातच घुसतो आहे. अर्थात या चिखलातून कमळ येईलच अशी आशा नाहीच. पण सर्वात मोठी खदखद तमिळी माणसामध्ये आहे, ती मोठमोठय़ा हुद्यांवर पंतप्रधान मोदींनी गुजराती माणसांची नेमणूक केलेली आहे. एकेकाळी रिजव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपासून अन्य मोठय़ा पदांवर असणारी दाक्षिणात्य माणसे आता दिसत नाहीत. किमान राष्ट्रपतीपदासाठी एखादे नाव येईल, असे वाटत होते. पण तिथेही निराशा झाल्यामुळे या लुंगीवाल्यांचा थयथयाट झाला. त्यांनी लुंगीडान्स सुरू केला आणि भाजप इल्ला इल्ला करत डोळे मिचकावत दुस-या हाताने शिंतोडे उडवल्यासारखी बोटे झटकायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे भाजपला तामिळनाडूचे दार बंद झाल्याचे आज तरी चित्र आहे. केरळमध्ये भाजपला संधी नव्हतीच. तिथे काँग्रेसला एकवेळ संधी मिळू शकते, पण यूडीएफ, एलडीएफ या लाल बावटय़ांना आपल्या मैदानात कमळ फुलायला नको आहे. केरळमध्ये गेल्या पंधरा दिवसांत इतका महापूर आणि पाऊस आला की सगळीकडे चिखल चिखल झाला. हजारो कोटींचे नुकसान झाले. पण त्यांनी चिखल काढायला प्राधान्य दिले, कारण चुकून या चिखलात कमळ उगवले तर?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट