राज्यात नवीन मतदारांची नाव नोंदणी मोहीम एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही नोंदणी २१ जानेवारी २०१५ पर्यंत सुरू राहील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
मुंबई – राज्यात नवीन मतदारांची नाव नोंदणी मोहीम एक डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही नोंदणी २१ जानेवारी २०१५ पर्यंत सुरू राहील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दावे व हरकती स्वीकारणे आणि निकालात काढणे, डाटाबेस अद्ययावत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत, असे आयोगाने सांगितले