भारतात सुमारे ५००० वर्षापूर्वी …
>>भारतात सुमारे ५००० वर्षापूर्वी ‘योगशास्त्रा’चा शोध लागला.
>>‘बुद्धिबळ’ या खेळाचा शोध भारतात लागला.
>>‘भारतीय रेल्वे’ हा आपल्या देशातील सगळयात जास्त कर्मचा-यांची संख्या असलेला सरकारी विभाग आहे.
>>जगातील सर्वाधिक टपाल कार्यालयं भारतात आहेत.
>>भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.