मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी संजय दत्त हा १८ एप्रिलला शरण येऊन आगामी साडेतीन वर्षासाठी तुरुंगात जाणे, हे अपरिहार्य होते.
मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी संजय दत्त हा १८ एप्रिलला शरण येऊन आगामी साडेतीन वर्षासाठी तुरुंगात जाणे, हे अपरिहार्य होते. मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर अंतिम निर्णय देताना त्याने १८ एप्रिलपर्यंत शरण यावे, असे म्हटले होते. मुळात त्याला सहा वर्षाची शिक्षा झाली होती आणि ती न्यायालयाने एक वर्षाने कमी करून पाच वष्रे केली होती. परंतु पूर्वीच त्याने दीड वर्षाची सजा भोगलेली आहे, त्यामुळे आता साडेतीन वर्षाची शिक्षा शिल्लक राहिली. त्याने ती भोगावी, असे न्यायालयाने फर्मावले होते आणि संजय दत्त यानेसुद्धा आपण ती शिक्षा भोगायला तयार आहोत, असे जाहीरपणे सांगितले होते. पण मध्येच काही तरी घडले आणि संजय दत्त याने शरण येण्याची तारीख सहा महिने लांबवावी, अशी मागणी केली. संजय दत्तने मागितलेली सहा महिन्यांची मुदतवाढ ही शिक्षा रद्दच होईल, या आशेने केलेली आहे, असे वाटत होते. त्यावर देशभरात भरपूर चर्चा झाली आणि शरण येण्याच्या १८ एप्रिल या तारखेच्या एक दिवस आधी संजय दत्तचा अर्ज न्यायालयापुढे आला. न्यायालयाने त्याची सहा महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी मान्य केली नाही. मात्र त्याला केवळ चार आठवडयाचा वेळ दिला. म्हणजे आता त्याला १८ मे रोजी शरण येऊन तुरुंगात जावेच लागणार आहे. त्याला केवळ एक महिन्याची सवलत मिळाली आहे. आपल्या हातात काही चित्रपट असल्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी ही मुदत हवी, असे संजय दत्तचे म्हणणे होते. परंतु तेही न्यायालयाने मान्य केलेले नाही. केवळ मानवतेच्या भावनेतून एक महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि आता यानंतर कसलीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे बजावले आहे. एकंदरीत संजय दत्तला थोडीशी सवलत मिळाली, हे नक्की आहे. मात्र त्याच्या एकच दिवस आधी अन्य तीन कैद्यांनी केलेले अशाच मुदतवाढीचे अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले होते. बॉम्बस्फोटांतील पाच आरोपींनी मुळातच शिक्षेबाबत फेरआढावा घ्यावा, अशीही एक याचिका दाखल केली होती. तीही न्यायालयाने फेटाळली. या आठ जणांना वेगळा न्याय आणि संजय दत्तला मात्र वेगळा न्याय दिला गेला आहे, असे आता तरी वाटते. कायद्यासमोर सर्व सारखेच हे कायद्याचे मूळ तत्त्व असते. पण ते इथे पाळले गेलेले नाही, असा काही लोकांचा आक्षेप आहे. त्या आठ जणांचे अर्ज आणि संजय दत्तचा अर्ज यामध्ये मोठा फरक आहे. संजय दत्तने मानवतेच्या भूमिकेतून मुदतवाढ मागितली होती. पण त्या आठ जणांपैकी पाच जणांनी फेरविचार करून आपल्याला मुक्त सोडावे, अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य होणे शक्यच नव्हते. उर्वरित तिघांनी शिक्षा माफ व्हाव्यात, यासाठी राष्ट्रपतींकडे अर्ज केलेले आहेत आणि त्या अर्जाचा निकाल होईपर्यंत आपल्याला तुरुंगात पाठवू नये, असे त्यांचे मागणे होते. दरम्यान, झैबनिसा काझी या महिलेसह सात जणांना सर्वोच्च न्यायालयाने चार आठवडयांची मुदतवाढ दिली आहे.
‘सेलेब्रिटी’ सवलत
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on