उत्तर प्रदेशातील यादवी संपली असे वाटत असतानाच मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग बांधून असलेल्या शिवपाल यांना अजूनही या खुर्चीचा मोह सोडता सोडवत नाही. त्यामुळेच त्यांना आता उत्तर प्रदेश निवडणुका संपल्यानंतर नवा पक्ष काढण्याची अवदसा सुचली आहे. पक्ष काढणे हे किती अवघड काम असते, हे त्यांनी त्यांचे मोठे बंधू मुलायमसिंह यादव यांना विचारून असे विधान केले असते तर ठीक झाले असते. पण शिवपाल यादव यांना अजूनही उत्तर प्रदेशात मुलायम यांचा करिष्मा आहे, असे वाटत असल्यानेच ते असे विधान करण्यास मोकळे झालेले आहेत. मुळात शिवपाल यादव हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. पण त्यांना मुख्यमंत्री केल्यास अखिलेश नाराज होणार, त्यामुळे मुलायमसिंह यांनी राज्याची सत्ता अखिलेशच्या हातात सोपवून दिल्लीचे राजकारण सुरू केले. पण शिवपाल यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सारखी खुलावत होती. त्यासाठी त्यांनी पुतण्या अखिलेश यादव यांच्याविरोधात बंड केले. पण मुलायम यांनी वेळीच मध्यस्ती केल्याने हे बंड ताबडतोब मिटले गेले. पण अखेर राजधर्म कोणालाही शहाणपणाच्या पायरीपासून लांबच घेऊन जातो. त्यानुसार उत्तर प्रदेशात दोनदा-तीनदा शिवपाल यादव हे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नादाला लागले. पण अखिलेशनेही कच्च्या गुरूचा चेला नाही, हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. या संघर्षात पिता-पुत्र यांच्यात थेट नुरा सामना रंगला. पण निवडणूक आयोगाने अखिलेश यांचेचे म्हणणे ग्राह्य धरत त्यांच्या अध्यक्षपदावर नुसते शिक्कामोर्तबच केलेले नाही तर त्यांना पक्षनिशाणी असलेले सायकल हे चिन्हही बहाल केले. त्यामुळे शिवपाल यादव यांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. एकटय़ाने बंड केले तर पक्षातूनच बेदखल होण्याची वेळ येईल. त्यामुळे त्यांनी मध्यंतरीच्या काळात अपमान सहन करीत नेताजीच्या हा ला हा केले. उत्तर प्रदेशात तर काँग्रेसने सपाला हात दिला. त्यामुळे या राज्यात येत्या निवडणुकीत काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळेल असे बोलले जात आहे. येत्या काळात उत्तर प्रदेशात काँग्रेस-सपा आघाडीचे सरकार आल्यानंतर आपला खुटा मजबूत करण्यासाठी तर शिवपाल यांनी नवा पक्ष काढण्याचे पिल्लू सोडले नाही ना, हेही पाहावे लागणार आहे. पण उत्तर प्रदेशात सपापासून काडीमोड घेतल्यानंतर शिवपाल यांचे राजकीय अस्तित्व काय राहणार, त्यांची अवस्था अमरसिंह यांच्यासारखी होणार नाही ना? असाही विचार सहज मनात चमकून जातो. उत्तर प्रदेशात एकेकाळी यादवांची चलती होती. आता काळ बदलला आहे. यादव यांची मते राजकारणात निर्णायक ठरतात. पण या मतांची गोळाबेरीज कोणत्याही पक्षाला सत्तेच्या सोपान गाठण्यास पुरेशी नाही. याची जाणीव मुलायम सिंह यांना झाल्यानेच त्यांनी मुस्लीम अनुनय करून आपली व्होटबँक तयार केली होती. पण गेल्या काही वर्षापासून ही व्होटबँक सपापासून दुरावल्याचे चिन्ह दिसू लागलेली आहेत. त्यामुळेच मुलायमसिंह यांनी सर्वपक्षीयांचे राजकारण करायला सुरुवात करून भाजपालाही दुखवायचे नाही, असे धोरण आखले होते. पण अखिलेश यांनी त्याला सुरुंग लावला आहे. त्यामुळे सपा आता या राज्यात पुन्हा एकनंबरचा पक्ष ठरणार?असल्यानेच शिवपाल नवे बालउद्योग करू लागले असावेत.
शिवपाल यांचे बालउद्योग
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on