कादंबरीकार, साहित्य समीक्षक, तत्त्वचिंतक अशा अनेक नात्यांनी महाराष्ट्राला परिचित असणा-या वामन मल्हार जोशी यांचा आज स्मृतिदिन. दि. २१ जानेवारी १८८२ रोजी रायगड जिल्ह्यातील ‘तळे’ या गावी त्यांचा जन्म झाला. सुरुवातीस विजापूरकरांच्या ‘विश्ववृत्त’चे संपादक असणा-या वामन मल्हारांनी ‘केसरी-मराठा’तही काम केले. अच्युत बळवंत कोल्हटकरांच्या ‘मेसेज’ या इंग्रजी दैनिकाचे उपसंपादकपदही सांभाळले. पुढे महर्षी कर्व्यांच्या शिक्षणसंस्थेत अखेपर्यंत कार्यरत असणा-या या साहित्यिकाला श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी मराठी तात्त्विक कादंब-यांच्या जनकत्वाचा मान दिला. ‘रागिणी’ या पहिल्याच कादंबरीमुळे प्रसिद्धीस आलेल्या वामन मल्हारांनी पुढे ‘आश्रमहरिणी’, ‘नलिनी’, ‘सुशीलेचा देव’, ‘इंदू काळे’ आणि सरला भोळे’ अशा विचारप्रवर्तक कादंब-या लिहिल्या, तर ‘विस्तवाशी खेळ’ हे नाटक, ‘नवपुष्पकरंडक’ हा कथासंग्रह व ‘स्मृतिलहरी’ हे आठवणींचे पुस्तकही लिहिले. ‘विचारविलास’, ‘विचारसौंदर्य’, ‘विचारलहरी’, ‘विचार-विहार’ हे राजकारण, नीतीशास्त्र, मानसशास्त्र व साहित्यावरचे लेखसंग्रह लिहिणा-या वामन मल्हारांची वृत्ती तत्त्वचिंतकाची होती. विचारप्रवर्तक लेखन करणारा हा सारस्वत १९३० मध्ये मडगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता. दि. २० जुलै १९४३ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on