‘माझी मैना गावाकडं -हायली, माझ्या जीवाची होतीया कायली’ यासारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’, ‘माकडीचा माळ’, ‘मास्तर’ यांसारख्या कादंब-या लिहिणा-या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. दि. १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव, ता. वाळवा, जि. सांगली येथे मांग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ अल्पशिक्षित असले, तरी त्यांनी लिहिलेल्या कादंब-या समाजमनाचा ठाव घेणा-या आहेत. त्यांच्या अंतर्मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित आणि लाचारीचे जिणे जगणारी माणसे, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी माणसे, त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली. फकिरासारखा जन्माने मातंग असणारा नायक, एक अजस्र् ताकदीचा व धैर्याचा महामेरू, भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या रणांगणात दीनदलितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी ‘फकिरा’त उभा केला. फकिरा ही त्यांची कादंबरी त्या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कादंब-यांत सर्वोत्कृष्ट ठरली. ३५ कादंब-या, ३ नाटके, ११ लोकनाटय़े, १३ कथासंग्रह आणि ७ चित्रपटकथा लिहिणा-या अण्णाभाऊंनी फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवाणकरांच्या ‘लालबावटा’ कलापथकाद्वारा अनेक तमाशेही केले. जगण्यासाठी लढणा-या माणसांचे चित्रण करणा-या अण्णाभाऊंनी ‘मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची लंका, वाजतोय डंका चौहुमुलुखी’ अशा शब्दांत मुंबईचे चित्र रेखाटले. जनसामान्यांच्या या लोकशाहिरांचे दि. १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on