Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeसंपादकीयअग्रलेखभ्रष्टाचाराला दणका

भ्रष्टाचाराला दणका

सत्ता ही भ्रष्ट माणसाला अधिक भ्रष्ट करत असते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता तथा अम्मा यांच्या संपत्तीचे एकाहून एक वरचढ किस्से ऐकून इतर अनेक सत्ताधा-यांप्रमाणेच भ्रष्ट आहेत, अशी सर्वसाधारण माणसाची भावना होती. पण…
anti corruptionसत्ता ही भ्रष्ट माणसाला अधिक भ्रष्ट करत असते, असे म्हणतात ते काही खोटे नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता तथा अम्मा यांच्या संपत्तीचे एकाहून एक वरचढ किस्से ऐकून इतर अनेक सत्ताधा-यांप्रमाणेच भ्रष्ट आहेत, अशी सर्वसाधारण माणसाची भावना होती. पण त्यांचा भ्रष्टाचार पाहता त्या सर्व भ्रष्टाचा-यांच्या मुकुटमणीच ठरल्या आहेत, असे म्हणावे लागेल. या भ्रष्टाचारी सत्ताधा-यांना, मोक्याच्या पदावरील सरकारी अधिका-यांना आणि कर्मचा-यांना असे वाटत असते की, आपला भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गरप्रकार असेच सुरू राहणार आहेत, आपले कोण वाईट करणार, आपल्याला कोण हात लावणार, माणूस जेवढा उच्च पदस्थ तेवढी त्याची ही भावना प्रबळ असते. जयललिता तर तामिळनाडूसारख्या एका मोठय़ा व महत्त्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्री. तशातच त्या तीन वेळा मुख्यमंत्री झाल्या. चित्रपट अभिनेत्री, प्रभावी व्यक्तिमत्त्व, आक्रमक आणि आत्मकेंद्री स्वभाव व त्यात हाती अमर्याद व निरंकुश सत्ता यामुळे जयललिता यांचा भ्रष्टाचाराचा वारू चौखूर उधळला. मुख्यमंत्री असल्यामुळे आपले कोण, काय वाईट करू शकणार, या भ्रमात जयललिता वावरत होत्या; पण या देशात राजेशाही नसून लोकशाही आहे, घटना आहे व सर्वाना समान लागू असणारे कायदे आहेत, न्याय आहे, न्यायालये आहेत हेच जणू काय जयललिता विसरून गेल्या होत्या; पण सुमारे ६६ कोटींच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी विशेष न्यायालयाने त्यांना चार वष्रे कारावासाची शिक्षा व तब्बल १०० कोटींचा दंड ठोठावल्यानंतर त्या भानावर आल्या असतील व लोकशाहीच्या या सर्व घटकांची त्यांना आठवण झाली असेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण कायद्यातील पळवाटा आपल्याला वाचवतील, याची संपूर्ण जाणीव जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता गोळा करताना असेलच. या आधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांना चारा घोटाळ्याप्रकरणी अनुक्रमे ५ व ४ वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र, लालू आता जामिनावर बाहेर आहेत, हे या पळवाटेचे ढळढळीत उदाहरण आहे. जयललितांसह त्यांच्या तीन सहका-यांना न्या. जॉन डिकुन्हा यांनी कठोर शिक्षा ठोठावली. ए. शशिकला, जे. इलावरसी आणि व्ही. एन. सुधाकरन यांना चार वष्रे तुरुंगवासाची व प्रत्येकी १० कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सर्वाना आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्याची अनेक वैशिष्टये आहेत. हा खटला १८ वर्षापूर्वी सुरू झाला. खटला नि:पक्षपातीपणे चालावा, यासाठी तो बंगळुरू येथे हलवण्यात आला. या खटल्याचा पाठपुरावा द्रमुकचे नेते करुणानिधी व भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी केला. न्यायालयाने हा निकाल देऊन जयललिता यांनी गेल्या दोन दशकात उभारलेल्या साम्राज्याला दणका दिला आहे. या निकालामुळे जयललिता यांनी मुख्यमंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही गमावली आहे. या निर्णयामुळे जयललिता दहा वष्रे राजकारणातून हद्दपार होणार आहेत. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधीचे पद रद्द केले जावे, असे एका निकालाद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांना शिक्षेची ४ वर्षे आणि त्यापुढे ६ वष्रे अशी १० वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. जयललिता यांचे आजचे वय लक्षात घेता त्या राजकारणातून पूर्णपणे अस्तंगत होण्याचीच शक्यता अधिक आहे. या आधीही जयललिता या दोन खटल्यांत दोषी आढळल्या होत्या; पण त्यावेळी त्या मुख्यमंत्री नव्हत्या. त्या खटल्यातून त्या सुटल्या होत्या. जयललिता यांच्या मालमत्तेचे जे किस्से सांगितले जातात ते पाहता या प्रकरणांची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्याला शिक्षा आणि दंड ठोठावून न्यायालयाने सगळय़ाच व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत, हेच दाखवून दिले आहे. देशात अनेक पक्षांचे राजकारणी आणि सत्तेवर असलेले उच्चपदस्थ तसेच वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचार करतात, कोटय़वधींची माया करतात. त्यांना या निर्णयामुळे काही प्रमाणात तरी जरब बसेल, अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या व त्यांनी मिळवलेल्या संपत्तीच्या कहाण्या प्रसिद्ध होत असतात; पण जयललिता यांच्या कहाण्या अरबी भाषेतील कहाण्यांप्रमाणे सुरस आणि सरस आहेत. या कहाण्यांवर प्रथम कुणाचा विश्वासही बसणार नाही. इतक्या त्या अद्भूत आहेत. कित्येकदा वास्तव हे कादंबरीपेक्षा अद्भूत असते, हे जयललिता यांचे किस्से ऐकले किंवा वाचले की पटते. जयललितांकडे २८ किलो सोने आहे, त्यांच्याकडे १२ हजार किमती साडय़ा आहेत. त्यांच्या ३२ कंपन्या आहेत तसेच शंभराहून अधिक खाती आहेत. त्यांच्याकडे शेकडो पादत्राणे असल्याचे सांगण्यात येते. आता त्यांच्याकडे १२ हजार साडया असतील तर या साडयांना साजेशा पादत्राणांच्या जोडया असल्या तर नवल काय? जयललितांकडे १२ हजार साडया असतील तर त्या ठेवण्यासाठी जागा व अलमारी किती लागतील, याची कल्पना करावी. त्यांच्याकडे २८ किलो सोने आणि ३२ कंपन्या असतील तर १०० बँक खाती असणारच. जयललिता यांची गेल्या काही दशकांची कारकीर्द जरी राजकीय असली तरी दक्षिणेतील अनेक राजकारण्यांप्रमाणे त्यांची वाटचाल चित्रपटांपासून सुरू झाली. तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते जी. रामचंद्रन हे लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते व जनमानसावर त्यांची मोठी पकड होती. त्यानंतर ते राजकारणात येऊन तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. जयललिता याही त्या काळी रामचंद्रन यांच्याबरोबर अभिनेत्री होत्या व त्यांच्या अगदी जवळच्या मैत्रिणही होत्या. रामचंद्रन यांची मैत्रिण आणि अभिनेत्री यामुळे रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांचा जनमानसावरचा प्रभाव वाढला व दक्षिणेतील कलाकारांच्या परंपरेनुसार त्या राजकारणातही आल्या व नंतर मुख्यमंत्रीही झाल्या. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्या अनेकदा वादग्रस्त ठरल्या तरी त्यांची अण्णाद्रमुक पक्ष आणि लोकांवरील पकड कायम होती. त्यामुळेच त्यांनी द्रमुककडून सत्ता खेचून घेतली. त्यांनी राज्यात एकहाती सत्ता राबवली. पक्षात आणि प्रशासनात कुणाला वरचढ होऊ दिले नाही. आता त्यांच्या अनुपस्थितीत तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती वेगळी वळणे घेण्याची शक्यता आहे. द्रमुक पक्ष नजीकच्या काळात जोर करण्याचा प्रयत्न करील; पण केंद्रात सत्तेवर आलेला भाजप तामिळनाडूतील नव्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करील. अण्णा द्रमुक पक्षातही रस्सीखेच सुरू होईल. एकंदरीत जयललिता यांना झालेल्या शिक्षेमुळे तामिळनाडूमध्ये राजकीय परिस्थिती कोणती वळणे घेतात, हे पहावे लागेल.

[EPSB]

वातावरण काँग्रेसलाच अनुकूल

Congressविधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या सत्तेची चावी लोक आपल्याकडेच देणार आहेत, त्यासाठी मी झुकते माप का घेऊ. निवडून तर मीच येणार, आमचाच मुख्यमंत्री होणार आहे, अशा दिवास्वप्नात रमणा-या भाजप आणि शिवसेना यांची राजकीय युती अखेर गुरुवारी संपुष्टात आली.

[/EPSB]

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट