आंतरराष्ट्रीय बाजारातून होत असलेली भारताची शस्त्रखरेदी हा फारच मोठ्या चच्रेचा विषय झाला आहे. गेल्या काही वर्षात भारताची शस्त्रखरेदी वाढलेली आहे. किंबहुना परदेशातून सर्वाधिक शस्त्रआयात करणारा भारत हा आघाडीचा देश ठरला आहे. स्टॉकहोम येथील इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट या संस्थेने विविध देशांच्या शस्त्रखरेदीच्या प्रमाणांचा अभ्यास केला आहे. त्यानुसार २००९ ते २०१३ या पाच वर्षात जगातील एकंदर शस्त्रास्त्रांच्या विक्रीच्या उलाढालीतील १४ टक्के शस्त्रे एकटया भारताने खरेदी केलेली होती. चीन आणि पाकिस्तान या दोघांनी मिळून केलेल्या आयातीच्या तिप्पट हे प्रमाण होते. चीन आणि पाकिस्तान यांनी मिळून केलेली शस्त्रास्त्रांची आयात जागतिक व्यापाराच्या पाच टक्के होती. भारताची शस्त्रांची आयात चीनपेक्षा किती तरी जास्त आहे. कारण भारताला शस्त्रे आयात करावी लागतात. चीन शस्त्रे त्यांच्याच देशात बनवतो. शस्त्रांची आयात, शस्त्र सिद्धता किंवा संरक्षण सिद्धता या गोष्टी स्पर्धात्मक असतात. एखाद्या देशाने अत्याधुनिक शस्त्रे आयात केली की, त्याच्या शेजारच्या देशाला त्याच्याशी तुलना करीत तशीच शस्त्रे आयात करावी लागतात. चीनच्या लष्कराची सारी गरज त्यांच्या देशी कारखान्यांकडून भागवली जाते. तेवढे कारखाने भारतात नाहीत. म्हणून भारताला ती आयात करावी लागतात. परिणामी भारताची आयात मोठी दिसते; पण, सज्जतेत भारत चीनच्या मागेच असतो. भारताची आयात अमेरिका आणि प्रामुख्याने रशियाकडून केली जाते. त्यात फ्रान्स हासुद्धा एक पुरवठादार देश आहे. मात्र, हे देश भारताला शस्त्रे पुरवतात तेव्हा त्यांचा नफा कमावून त्यांच्या किमती लावतात. त्यामुळे ही उलाढाल पैशात मोठी दिसते आणि भारताची शस्त्र आयात मोठी आहे, असे सांगितले जाते. पैशामध्ये भारताची आयात मोठी असली तरी संरक्षण साधनांच्या भाषेत बोलायला गेलो तर भारताची संरक्षण सिद्धता चीनच्या मानाने तोकडीच आहे, असे लक्षात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांच्या शस्त्र आयातीची गणती करणा-या उपद्व्यापी संघटना केवळ पैशांच्या उलाढालीचा विचार करतात. मात्र एकंदर संरक्षण सिद्धता आणि त्यातील शस्त्रास्त्रांच्या किमती यांच्या संदर्भात विचार करत नाहीत. तसा तो करणे अधिक वस्तुनिष्ठ ठरणार आहे. तसा तो विचार केल्यास भारताची संरक्षण सिद्धता कमी असल्याचे लक्षात येईल. भारताला विशेषत: विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांची आयात मोठी करावी लागते. त्यामुळे भारताचे शस्त्रास्त्रांच्या आयातीचे बिल वाढलेले दिसते. चीन स्वत:च्या गरजा स्वत: भागवून परदेशामध्ये शस्त्र निर्यातसुद्धा करते; भारताचे मात्र तसे नाही. भारताच्या युद्धसाहित्याचे मूल्यमापन आयातीने करता येणार नाही. युद्धसाहित्यविषयक आवश्यक ते तंत्रज्ञान भारताकडे नसल्याने भारताची आयात इतर देशांच्या तुलनेत खूप मोठी दिसते. भारताच्या युद्धसाहित्याचे वास्तवादी मूल्यमापन झाले पाहिजे.
भारताचे वास्तववादी मूल्यमापन आवश्यक
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on