भारतातल्या जनतेला धान्य स्वस्तात द्यायचे असेल तर अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला पाहिजे, असे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे.
भारतातल्या जनतेला धान्य स्वस्तात द्यायचे असेल तर अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला पाहिजे, असे अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अल्तमाश कबीर यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या एका भाषणात सरकारच्या दोन योजनांचा मुद्दाम उल्लेख केला. या दोन योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि अन्नसुरक्षा योजना. गरिबांना सामाजिक न्याय देण्याची खरी ताकद या दोन कायद्यात आहे, असे ते म्हणाले. त्यातले अन्नसुरक्षा विधेयक अजून मंजूर झालेले नाही. ते सोमवारी लोकसभेत मांडण्यात आले. समाजाच्या मोठया भागावर प्रभाव टाकण्याची ताकद या विधेयकात आहे. एवढा मोठा प्रभावी कायदा मांडला जात असताना आणि मंजूर होत असताना त्यात काही दोष असतील तर त्या दोषांवर संसदेत चर्चा झाली पाहिजे. चर्चेतूनच या योजनांतील दोष सरकारला कळतील. तसे ते कळले तरच योजना निर्दोष तयार होईल. पण सध्या तरी हे विधेयक चच्रेविना पारित होते की, काय अशी शंका यायला लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून संसदेचे कामकाज बंद आहे. ते ज्या दिवशी सुरू असते त्या दिवशी गोंधळाने विस्कळीत झालेले असते. जागतिक कीर्तीचे आणि नोबेल पुरस्कार विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनी या संसदेतील कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसद ही चच्रेसाठी असते आणि लोकशाहीचे अस्तित्व संसदेवर अवलंबून असते, अशा वेळी आपली संसदच जर अशी बंद पडायला लागली तर मग लोकशाहीला काय अर्थ राहिला? संसदेत काम करण्याच्या बाबतीत संसद सदस्यांना खूप अधिकार असतात. त्यांनी त्यांचा उपयोग करून संसदेत आपले म्हणणे चच्रेतून मांडले पाहिजे, असे अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. शेवटी संसद ही चच्रेसाठी आहे, ती बंद पाडण्यासाठी नाही. संसदेच्या कामाचा व्याप आणि गती दोन्ही वाढले पाहिजेत आणि परिणामत: नवी नवी विधेयके पारित झाली पाहिजेत. याबाबत संसद सदस्यांमध्ये उत्साह आणि तळमळ हवी. आज हा उत्साह कमी कमी होत गेलेला दिसतो. म्हणून संसदेच्या बैठकांची संख्या दरसाल कमी कमी होत आहे. १९५२मध्ये संसद वर्षातून १२७ दिवस चालली होती. त्या वर्षी राज्यसभा ९३ दिवस चालली होती. २०११मध्ये म्हणजे १५व्या लोकसभेत फार वाईट स्थिती होती. त्या वर्षी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या केवळ ७३ बैठका झाल्या. वर्षातून किमान १०० दिवस तरी संसद चालावी, अशी अपेक्षा असते. पण ती पूर्ण होत नाही. अशीच अवस्था विधेयकांची आहे. १९५२मध्ये संसदेत ७२ विधेयके मंजूर करण्यात आली होती. तो उत्साहाचा काळ होता. २०११मध्ये मात्र केवळ ४० विधेयके पारित झाली. १९९३मध्ये संसदेत विविध खात्यांना स्थायी समितीची जोड देण्यात आली. या समितीत विधेयकांची चर्चा होते. त्यामुळे संसदेत फार चर्चा होत नाही. परिणामी १९९३नंतर पारित होणाऱ्या विधेयकांची संख्या वाढायला हवी होती. १९५२मध्ये ७२ विधेयके मंजूर झाली असतील तर २०११मध्ये ही संख्या १००वर जायला हवी आहे. कारण स्थायी समितीमुळे संसदेवरचा भार कमी झाला आहे. अशी विधेयकांची संख्या वाढून दीडपट होण्याऐवजी दुपटीने कमी मात्र झाली आहे.
चर्चा कमीच, गोंधळ जास्त
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on