दिल्लीत भाजपासारख्या मोठय़ा पक्षाचा विधानसभेत दारुण पराभव करत आम आदमी पक्ष देश आणि परदेशात चर्चेचा विषय झाला होता. देशभरात हा पक्ष आणि त्यांचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल म्हणजे सर्व समस्यांवर रामबाण उपाय सुचवणारे ‘महात्मा’ असे त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, दिल्ली काबीज करूनही ‘आप’मध्ये सुरू असलेली गटबाजी आणि नव्याने आमदार बनलेल्यांचे प्रताप पाहता हा पक्ष भविष्यात फार मजल मारू शकत नाही, असे चित्र आहे. अरविंद केजरीवाल हे हुकूमशाह आहेत, असे सांगत या पक्षाचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे ‘आप’मधून बाहेर पडले. त्यांनी स्वत:ची वेगळी चूल मांडली आहे. शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांबाबत आक्रमक झालेले केजरीवाल हे दिल्लीतल्या शेतक-यांच्या राष्ट्रीय पातळीवरील मोर्चात राजस्थानच्या एका शेतक-याची आत्महत्या रोखू शकले नाहीत. शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांनी आपली भाषणबाजी सुरू ठेवली. ज्या शेतक-याला ते न्याय देण्याची आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्याची भाषा ते करत होते त्याच मोर्चात एक शेतकरी आत्महत्या करत असताना ते त्याला रोखू शकले नाहीत. न्याय देणे किंवा त्याला नुकसानभरपाई देण्याची गोष्ट तर राहिली बाजूलाच. अंतर्गत गटबाजी, ‘आप’च्या मोर्चात शेतक-याची आत्महत्या व कुमार विश्वास या नेत्यावर लैंगिक शोषणाचे झालेले आरोप यामुळे या पक्षातील नेते इतर राजकीय पक्षांतील नेत्यांसारखे असंवेदनशील आहेत, हे लोकांना पटू लागले आहे. त्यातच आता जर्नेल सिंग या ‘आप’च्या आमदारावर अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सिंग सध्या फरारी आहे. ‘आप’कडे देशातील तरुणाई मोठय़ा आशेने पाहत होती. पण ‘आप’मधील लोक ‘आप’ले नाहीत, अशी खात्री लोकांना पटू लागली आहे. वीज, पाणी स्वस्त दराने देऊ, भ्रष्टाचाराला आळा घालू, शेतक-याला न्याय व महिलांचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद करू, ही ‘आप’ची निव्वळ आश्वासनबाजीच ठरली. आता तर ‘आप’ म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या दोघांचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील ३००पेक्षा जास्त कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत. देशभरात हेच घडत आहे. ‘आप’वरील लोकांचा व कार्यकर्त्यांचा विश्वास उडू लागलेला आहे आणि जे आमदार निवडून आले आहेत त्यांचा दिल्लीकरांच्या डोक्याला ताप होऊ लागला आहे.
‘आप’चा दिल्लीकरांना ताप
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on