निवडणूकविषयक आचारसंहिता आणि महापालिकेतील कर्मचा-यांना लावण्यात आलेली निवडणुकीची कामे यामुळे मुंबई शहरात भराभर अनधिकृत बांधकामे वाढत आहेत, असे शहराच्या विविध भागांतून आलेल्या बातम्यांवरून दिसून आले आहे. वरकरणी तरी अशी गोष्ट शक्य आहे, असे वाटते. आपापल्या विभागांमध्ये अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे होत आहेत की नाही, यावर ज्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे ते महापालिकेचे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले आहेत. महापालिकेचे सहा हजार कर्मचारी निवडणुकीची कामे करत आहेत आणि भराभर होणारी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे यावर निर्बंध ठेवायला कोणीही कार्यालयात उपस्थित नाही. कर्मचारी नसल्यामुळे गणपत पाटीलनगर, बेहरामपाडा, कुरार व्हिलेज, मालाड-मालवणी इत्यादी भागांमध्ये आणि विशेषत: झोपडपट्टयांमध्ये भराभर अतिक्रमणे करून बेकायदा बांधकामे सुरू आहेत. महापालिकेच्या कर्मचा-यांना निवडणुकीची कामे लावली आहेत. याचा अर्थ ते सारे आतापासून २४ तास निवडणुकीचीच कामे करत आहेत, असे नाही. निवडणुकीची कामे, प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदानाच्या आधीचा एक दिवस आणि मतदानाचा दिवस तसेच मतमोजणीच्या आगे मागे दोन दिवस एवढीच आहेत. परंतु सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांना कामचुकारपणा करायला काहीतरी निमित्तच हवे असते. केवळ निवडणुकीच्या कामाच्या बाबतीतच असे घडते असे नाही. आचारसंहिता लागू झाली की, कर्मचा-यांचा आचारसंहितेच्या नावाखाली कामचुकारपणा सुरू होतो. आचारसंहितेमध्ये सरकारी कर्मचा-यांनी आपली नेहमीची विहित कामे करू नयेत, असे काही म्हटलेले नाही. या काळात सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास बंदी असते. या काळात मंत्री, आमदार, खासदार कोणतीही नवी घोषणा करू शकत नाहीत. तशी घोषणा करणे म्हणजे सरकारी योजनेच्या नावाने पक्षाचा प्रचार करणे होय. म्हणून तशा निर्णयांवर बंदी असते. पण सरकारी खात्यातील नेहमीची कामे करण्यास आचारसंहिता बाधा आणत नाही. मात्र अनेक सरकारी कार्यालयामध्ये कामातील दिरंगाईसाठी आचारसंहितेचा बहाणा वापरला जातो. आताही मुंबईमध्ये वाढणा-या अतिक्रमणाला आचारसंहिता आणि निवडणुकीची कामे पूर्णपणे जबाबदार आहेत, असे नाही. शंभर टक्के कर्मचारी काही निवडणुकीच्या कामावर नाहीत. काही कर्मचारी नेहमीच्या कामासाठी मोकळे आहेत. मात्र त्यांना अतिक्रमणाची खरोखर काळजी असेल तर त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या परीने होईल तेवढी अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे आटोक्यात आणलीच पाहिजेत. त्यांना होईल तेवढे काम तरी ते करू शकतील की नाही? पण कर्मचारी कमी आहेत असे कारण सांगून अजिबातच काम करायचे नाही हा त्यांचा नेहमीचाच खाक्या आहे. मुंबई पालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी तर सरळ सरळ आरोपच केला आहे की, जी बांधकामे रोखणे शक्य आहे त्या बांधकामांनासुद्धा कर्मचा-यांच्या अनुपस्थितीचा बहाणा सांगून परवानगी द्यायची, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि नंतर तोडपाणी करायचे, असा काही कर्मचा-यांचा व्यूहरचना असते. पालिका कर्मचा-यांचा भ्रष्टाचाराचा हा अनोखा मार्ग म्हणायला हवा.
आचारसंहितेचा बहाणा
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on