नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत चालढकल केल्यावरून काँग्रेसविरोधात देशभर प्रक्षोभ माजला आहे. भाजपकडून संपूर्ण देशभरात निदर्शने करताना काँग्रेसच्या पंतप्रधानांविरोधाचा निषेध करण्यात आला.
फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकून पडला. सुरक्षेच्या कारणास्तव मोदींची पंजाब दौरा रद्द करताना माघारी परतण्याला प्राधान्य दिले. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहे. भाजपने पंजाब सरकारसह काँग्रेसवर टीका केली आहे. दुसरीकडे, भारतीय किसान संघाने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या उल्लंघनात आपली भूमिका मान्य केली आहे. पंजाब पोलिसांनीच पंतप्रधानांच्या मार्गाची माहिती त्यांना लीक केली होती, असा दावा भारतीय किसान संघाचे सुरजित सिंह फूल यांनी केला आहे.
निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…
जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…
महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य आज होणार ईव्हीएममध्ये बंद मुंबई :…
सेवाव्रती :शिबानी जोशी सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या…