नवी दिल्ली: प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात७१४५नवे कोरोना रुग्ण आढळले असून २८९ नागरिकांचा मृत्य झाला आहे. ८७०६ नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे एकूण ३४१,७१,४७१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या ८४, ५६५ झाली आहे. देशात मृतांचा आकडा ४,७७,१५८ आहे.आतापर्यंत देशात १,३६,६६,०५,१७३ नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र…
निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…
जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…