मुंबई : वेस्टर्न एक्सप्रेसच्या वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. कारण लवकरच मेट्रो ७ मुंबईकरांच्या भेटीला येतेय. ‘मेट्रो ७’ ही अंधेरी ते दहीसर या रेल्वेमार्गावरून धावणार आहे. नवं वर्षात मुंबईकरांना हे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकर भलतेच खूश झाले आहेत.
मुंबईकरांची होणारी वाहतूक कोंडी, त्यामुळे निश्चित स्थळी पोहचण्याचा लागणार वेळ हे सारं काही आता टाळता येणार आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘एमएमआरडी’ने ‘मेट्रो ७’ चा पर्याय निवडला होता. जवळपास १६ किलोमीटर इतक्या लांबीचा हा मेट्रो प्रवास असणार आहे. तब्बल सहा हजार दोनशे आठ कोटी रुपये खर्च करून ‘मेट्रो ७’ ची रचना करण्यात आलीय. संपूर्ण वातानुकूलीत असेलली ही मेट्रो मुंबईकरांना नक्कीच दिलासा दिणारी ठरेल.
पुढील चार दिवस 'असं' असेल वातावरण, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई: राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान…
लाडक्या पुष्पाला पाहण्यासाठी हजारो चाहते गोळा झाले आणि... नेमकं काय घडलं? हैदराबाद : दाक्षिणात्यच नव्हे…
उत्तर प्रदेश : एकीकडे कडकडत्या उन्हाच्या झळा तर दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) अशा बदलत्या…
मुंबई: जीवनात यश मिळवण्यासाठी लोक हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतात मात्र इतके करूनही यश मिळत नाही.…
मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स…
मुंबई: आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळून येतो. अनेकदा लोक बाहेर तळलेले मसाल्याचे…